बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

मुंबई/प्रतिनिधी विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हायकमांडकडे सादर केला आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय … Read More

दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे सोमवारपासून उपलब्ध

पुणे/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवारपासून (६ फेब्रुवारी) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांनी संबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड … Read More

आता न्यायालयीन लढ्यासाठी विभागांना मंत्र्यांची परवानगी आवश्यक, ५०० कोटींच्या भुर्दंडानंतर शिंदे-फडणवीस सरकार सावध!

मुंबई/प्रतिनिधी राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या न्यायालयीन लढ्यासाठी यापुढे मंत्र्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे यापुढे संबंधित मंत्र्यांच्या परवानगीशिवाय अधिकाऱ्यांना परस्पर न्यायालयात शपथपत्र दाखल करता … Read More

मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास गतीने होईल- पंतप्रधान मोदी

मुंबई/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. … Read More

“धनुष्यबाण’ चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह कायम!

नवी दिल्ली/प्रतिनिधी शिवसेनेच्या फुटीनंतर धनुष्यबाण या पक्षचिन्हासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी सर्व … Read More

राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक १,४२२ ग्रामपंचायती तर राष्ट्रवादीचे ९८७ ठिकाणी वर्चस्व

मुंबई/प्रतिनिधी राज्यात आज ७ हजार ६८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये ताजी अपडेट्स येईपर्यंत भाजपने एकूण १४२२ ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादीने ९८७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व … Read More

…म्हणून राज्यातील दोन मंत्र्यांचा कर्नाटक दौरा लांबणीवर

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या संदर्भात कर्नाटकच्या दोन राज्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित दौरा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढे ढकलण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्र्यांचा कर्नाटक दौरा विचारविनिमय करून ठरवला जाईल, असे … Read More

राज्यपालांना हटवा अन्यथा पुढच्या ४ दिवसांत….; सरकारला इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली … Read More

राज्यपालांचं शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य, वाद तापला, शिंदे-फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि … Read More

प्रतापगडावर अफजल खान वधाचा पुतळा उभारून लाईट साऊंड शो सुरू होणार

मुंबई/प्रतिनिधी अलीकडेच किल्ले प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. सरकारकडून रातोरात या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींकडून होत … Read More