केंद्र सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ हा ऐतिहासिक आणि गरिबांच्या कल्याणाचा सुवर्णकाळ- खा. रामदास तडस
देवळी/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ हा ऐतिहासिकआणि गरिबांच्या कल्याणाचासुवर्णकाळ आहे. गेल्या ९वर्षात केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजनाराबवल्या आहेत आणि त्याचा थेट फायदा गरीब … Read More