पाण्याकरिता निवेदने देऊन थकलो, अखेर कार्यालयातच येऊन बसलो! पिपरीच्या ग्रामस्थांचा रोष

वर्धा/प्रतिनिधी शहरालगतच्या ग्रामपंचायत परिसरामध्ये सातत्याने लोकसंख्या वाढत असल्याने पिपरी (मेघे) ग्रामपंचायतसह इतर ११ गावांकरिता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून हे काम तातडीने पूर्णत्वास जाण्याची आवश्यकता असतानाही … Read More

दिवाळीनंतर दिवाळं! शेतमाल बाजारात येताच भाव घसरले, जागतिक बाजारपेठेचा परिणाम

वर्धा/प्रतिनिधी यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु जागतिक बाजारपेठेत सोयाबीन आणि कापसाच्या भावामध्ये घसरण झाल्याने आपल्याकडेही शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात … Read More

हिंदी विेशविद्यालय में सरदार पटेल की जयंती पर राष्ट्रीय एकता दौ़ड,चित्र प्रदर्शनी उद्घाटित

वर्धा/संवाददाता सरदार वल्लभभाई पटेल की जयंती पर सोमवार ३१ अक्टूबर को महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विेशविद्यालय में सरदार पटेल के जीवन पर आधारित चित्र प्रदर्शनी और राष्ट्रीय एकता दौ़ड का … Read More

दत्तपूर आरती चौक जोड रस्त्यांसाठी टाळाटाळ

वर्धा/प्रतिनिधी पाच वर्षांपासून सुरू असलेला विकास गेल्या काही महिन्यांपासून ढेपाळलेला आहे. दत्तपूर ते आरती चौक पुढे सेवाग्राम या रस्त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्न चिन्ह असताना ठेकेदाराने जोड रस्ते तयार करून देण्यासाठी हातवर … Read More

जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा

वर्धा/प्रतिनिधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील २ हजार ५४१ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे हस्ते ऑनलाईन जमा करण्यात आली. प्रोत्साहनपर … Read More

सुशासनाकडे जाण्याची त्रिसुत्री गांधी जिल्ह्याने उत्तम राबविली- माहिती आयुक्त राहुल पांडे

वर्धा/प्रतिनिधी माहिती अधिकार अधिनियम, दप्तर दिरंगाई व सेवा हमी कायदा हे सुशासनासाठी शासनाने निर्माण केलेले उत्तम कायदे आहेत. सुशासनाच्या या त्रिसुत्रीची वर्धा या गांधी जिल्ह्याने उत्तम अंमलबजावणी केली आहे. माहिती … Read More

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींचे सर्वपक्षीयांचे आंदोलन!

वर्धा/प्रतिनिधी राज्यातील सत्ताा परिवर्तनाची मोठी झळ ओबीसी विद्यार्थी, शेतकरी आणि महिला सक्षमिकरणाला बसली. ओबीसी, शेतकरी आणि महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Read More

जल जीवन मिशनमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांनी प्रत्येक घराला नळजोडणी करण्याकरिता व २०२४ पर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा उद्देशाने ” हर घर नल, हर घर जल” … Read More

वर्ध्यात प्रथमच “टायगर’ला पिंजराबंद करण्याची वेळ

वर्धा/प्रतिनिधी देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या प्रकल्पात १६ वाघांचे वास्तव्य आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर … Read More

आता ना आम्हा भीती, लसीकरणाची मंद गती

वर्धा/प्रतिनिधी दोन वर्षे कोरोनाने चांगलाच हाहाकार माजविला होता. या आजारातून नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून लसीकरणाला गती देण्यात आली. लसीकरण हे एक सुरक्षा कवच ठरल्याने अनेकांचा कोरोनापासून बचावही झाला. त्यामुळे … Read More