अवघ्या महाराष्ट्राची माफी मागावी, महाविकास आघाडीने नोंदविला निषेध
वर्धा/प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. माठ्या थाटात अनावरणही करण्यात आले. परंतु अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने जनभावना उफाळून आल्या … Read More