Lebih menyala lolos masterchef Langsung cari kode redeem Spin pertama ludes asengbakbak Federasi akurat77 sepakat Lingkungan mahjong ways Tabiat mahjong scatter hitam Keputusan berat akurat77 Mahjong ways diperbincangkan Tanggal tua bukan suatu masalah Teknologi ai milik akurat77 Mahjong Ways 2 Bikin Kaget Tengah Malam! Scatter Turun 2x dalam 7 Spin Aja! Mahjong Ways 2 Cocok Buat Anak Magang! Transferan Kilat Datang dari Dapur PG Soft! Ibu-Ibu Hoki di Mahjong Ways 2! Sambil Masak Sambil Ngalir Cuan Deres ke Saldo Dana! Mahjong Ways 2 Lagi Viral Lagi! Tante Yuni Dapet Wede Sambil Masak Sop! Dapet Wild Emas Kehitaman, Mahjong Ways 3 Siang Ini Ngamuk! Scatter Turun Sebelum Spin ke-10! Trik Download APK Mahjong Ways 3 yang Hoki! Scatter Emas Turun Bareng Wild Tengah! Rebahan di Teras Rumah, Scatter Mahjong Ways 3 Datang Tanpa Diundang! Multitasking Bawa Rezeki! Scatter Mahjong Ways 3 Turun Pas Lagi Ngepel! Main Mahjong Ways 2 Bikin Hati Tenang, Dompet Kenyang! Beginilah Tanggapan Mbak Dinda Ngopi Dulu Baru Spin! Mahjong Ways 3 Sapa Pak Budi dengan Kiriman Pagi-Pagi! Mahjong Ways 2 Sering Wede Saat Maghrib, Katanya Jam Cuan Paling Sakral! Duduk di Angkringan, Olympus1000 Kasih Petir x500 Tanpa Peringatan! Pakde Disapa Olympus1000 di Sawah, Kiriman Dana Bikin Makin Semangat Panen! Cuma di Kamar, Gates of Olympus Jadi Pengantar Rezeki Sambil Maskeran! Olympus1000 Jadi Pelampiasan Pas Kena Marah Bos, Eh Transferan Malah Datang! Main Olympus1000 Sambil Nunggu Cucian Kering, Hasilnya Bikin Keringat Dingin! Pas Listrik Padam, Princess of Starlight Jadi Sumber Penerangan Dompet! Kiriman Kilat Turun dari Langit! Olympus1000 Lagi Aktif Parah Hari Ini! Kok Bisa Olympus1000 Bikin Pak RT Langsung Transferin THR Lebih Cepat? Begini Pengakuan Pak RT! Gak Nyangka Olympus1000 Munculin Petir Pas Lagi Nonton Drakor! Rupanya Ini Strateginya! Olympus1000 Petirnya Rajin Banget Hari Ini! Udin Dapet Tiga Kiriman Sekaligus! Olympus1000 Meledak Pas Lagi Nunggu Ojol! Cuma 1x Klik Petir Langsung x500! Olympus1000 Bikin Malam Jumat Tambah Berkah! Petirnya Kayak Nggak Ada Capeknya! Scatter Mahjong Ways 2 Bisa Datang Beruntun! Main 15 Menit Dapet 3 Kiriman! Scatter Terus Datang Saat Sahur, Mahjong Ways 2 Udah Kayak Mesin Wede Otomatis! Main Mahjong Ways 3 di Pinggir Jalan, Saldo Masuk Cepat Tanpa Sinyal Lemot! Scatter Mahjong Ways 2 Bisa Muncul Pas HP Lagi Ke-lock! Dana Tetap Masuk! Olympus1000 Munculin Petir Pas Motor Mogok, Tapi Hasilnya Bikin Lupa Kesel! Jadi Passive Income Dong! Olympus1000 Sering Kasih Hadiah Pas Sedang Capek Habis Kerja! Tragis atau Manis? Dimas Rezeki Dapat Max Win di Mahjong Ways 2 Seusai Jual Motor Ibunya! scatter hitam usutoto slot gacor toto usutoto auto7slot usutoto toto slot akurat77 https://wiki.clovia.com/ Slot Gacor Gampang Maxwin Slot77 Daun77 Daun77 slot thailand Daun77 slot77 4d Usutoto situs slot gacor Usutoto Usutoto slot toto slot Daun77 Daun77 Daun77 Akurat77 Akurat77 Akurat77 Akurat77 MBAK4D MBAK4D DWV99 DWV138 DWVGAMING METTA4D MBAK4D MBAK4D MBAK4D METTA4D DWV99 DWV99 MBAK4D MBAK4D MBAK4D SLOT RAFFI AHMAD METTA4D METTA4D METTA4D METTA4D demo slot MBAK4D METTA4D MINI1221 https://www.concept2.cz/ https://berlindonerkebab.ca/ togel malaysia sabung ayam online tototogel slot88 MBAK4D MBAK4D DWV138 METTA4D Zeus Olympus1000 Kasih Petir x500 ke Ibu Susi, Padahal Lagi Masak Bubur! Cuma Niat Iseng, Bayu Gak Nyangka Dapet Transferan Kilat dari Gates of Olympus! Olympus1000 Bikin Farel Nangis Bahagia, Petir x1000 Turun Pas Lagi di Toilet! Rehan Gak Sadar Klik Olympus1000, Tapi Saldo DANA Masuk Rp1,7 Juta! Baru Bangun Tidur, Saldo Udah Gendut, Curhatan Wede Pagi dari Mbak Evi Main Olympus1000 di Warkop, Petir Zeus Nongol Pas Lagu Dewa Diputar! Gates of Olympus Lagi Dermawan! Tika Cuma Klik 3x, Udah Dapet Wede Gede! Petir Olympus1000 Turun Bareng Lagu Koplo! Mas Rendi Auto Joget Sama Transferan! Tanpa Pola Ribet, Agus Dapet Petir x500 dari Olympus1000 Saat Sahur! Baru 1x Klik, Petir Olympus1000 Bikin Mas Genta Lupa Balas Chat Bos! Sweet Bonanza Jadi Obat Stress Saat Deadline! Rehan Ngaku Fokus Balik Gara-Gara Cuan! Dari Lapar Jadi Tajir! Mas Hadi Main Sweet Bonanza Pas Nunggu Gorengan, Eh Dapet Wede! Ibu Yeni Lagi Ngupas Nanas, Eh Sweet Bonanza Malah Kasih Transferan Rp3 Juta! Gak Butuh Pola Ribet, Mbak Yeni Cuma Klik Klik Aja Udah Dapet Transferan 500K! Gak Nyangka! Ibu Lilis Dapet Kiriman 3x Berturut dari Starlight Princess Cuma Pakai HP Anak! Mas Hadi Bilang Starlight Princess Lebih Sering Transfer daripada Atasan di Kantor! Petir dari Langit? Bukan! Itu Transferan dari Starlight Princess ke Akun Kak Dimas! Olympus1000 Beneran Bisa Jadi ATM Tambahan, Ini Bukti dari Mas Iqbal! Cuma Iseng Pakai HP Kentang, Damar Buktikan Olympus1000 Masih Bisa Wede! Gates of Olympus Bikin Pakde Slamet Nggak Butuh Tambahan dari Anak Lagi!
teknologi canggih topui88 bikin olympus 1000 pg soft terus banjir jackpot dapatkan puluhan juta lewat kombinasi spin ajaib yang viral rasakan kemenangan setiap hari mahasiswa teknik unggul dengan teknik double spin di pgsoft fitur max bet di topui88 menghasilkan jutaan rupiah dan menciptakan kehebohan di satu gedung hidupkan sensasi bermain tanpa batas di mahjong ways yang penuh harapan mengubah masa depan anda menjadi lebih gemilang penutupan hari raya yang menggetarkan pg soft luncurkan scatter emas eksklusif di mahjong ways dengan perkalian unlimited fakta nyata yang akan mengubah permainanmu menjadi lebih menguntungkan dan asyik raih kemenangan maksimal di gates of olympus
rahasia menang besar dengan mahjong ways temukan cara mengguncang dunia game yang sedang hype ini mengungkap rahasia sukses di mahjong ways strategi terbaik untuk menangkan jackpot sekarang juga mengungkap rahasia besar inilah alasan mengapa game mahjong ways menggemparkan dunia digital mahjong ways ungkap rahasia keberuntungan dalam game yang bikin ketagihan dan menggoda mahjong ways yang bikin kamu terkesima rahasia game ini mengguncang dunia yang wajib kamu coba
jansangram, Author at https://jansangram.com/?author=1 Mon, 07 Apr 2025 03:50:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://jansangram.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Clipboard04-32x32.jpg jansangram, Author at https://jansangram.com/?author=1 32 32 राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे https://jansangram.com/?p=311 https://jansangram.com/?p=311#respond Mon, 07 Apr 2025 03:50:30 +0000 https://jansangram.com/?p=311 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून … Read More

The post राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरण दमट व उष्ण राहणार असा इशारा हवामान विभागाने दिला होता. मात्र तापमानात आता आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमान ४० अंशापेक्षा जास्त नोंदवले जाऊ शकते. पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भाग कमाल तापमान ४०+ पर्यंत पोहोचू शकतात. वायव्य भागातील अतिरेकी तापमानावर लक्ष ठेवा आणि काळजी घ्या. नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे नाशिक आणि आसपासच्या लोकांनी कृपया लक्ष ठेवा, असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईचा पारा ३५ वर असला तरी हवामान उष्ण आणि दमटच राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वारे वाहत असून उत्तरमहाराष्ट्रापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचाकमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरीलबाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणदेखील कायमअसणार आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिलते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटकातापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्णलाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आह. एप्रिल महिन्यात महाअधिक तापण्याची शक्यता असल्यहवामान विभागाकडून सांगण्यात आले.

The post राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=311 0 311
अयोध्येत रामललाचा झाला सूर्यतिलक! https://jansangram.com/?p=301 https://jansangram.com/?p=301#respond Mon, 07 Apr 2025 03:46:42 +0000 https://jansangram.com/?p=301 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अयोध्या : देशभरात राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या केल्या जात आहेत. सकाळपासूनच देशभरातील मंदिरांमध्ये देवी मातेच्या भक्तांची गर्दी आहे. … Read More

The post अयोध्येत रामललाचा झाला सूर्यतिलक! appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम अयोध्या : देशभरात राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या केल्या जात आहेत. सकाळपासूनच देशभरातील मंदिरांमध्ये देवी मातेच्या भक्तांची गर्दी आहे. त्याच वेळी, भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत, रामनवमीनिमित्त भाविकांचा पूर आला आहे. रामललाचे सूर्यतिलक अयोध्येत झाले.

अयोध्येत रामनवमीला दुपारी ठीक १२ वाजता रामलल्लाचा सूर्य तिलक झाला. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचा हा दुसरा सूर्य तिलक आहे. अभिजित मुहूर्तावर दुपारी १२ वाजता रामलल्लाच्या सूर्य तिलकदरम्यान, त्यांच्या कपाळावर ४ मिनिटे किरणे पडली.त्यानंतर मंदिरात आरती झाली. सूर्य तिलकच्या आधी रामलल्लाचे दरवाजे काही काळ बंद होते. सूर्य तिलक स्पष्टपणे दिसावा म्हणून गर्भगृहातील दिवे बंद करण्यात आले होते.सूर्य तिलकसाठी अष्टधातु पाईप्सपासून एक प्रणाली बनवण्यात आली. यामध्ये, ४ लेन्स आणि ४ आरशांमधून गर्भगृहातील रामलल्लाच्या मस्तकावर किरणे पाठवण्यात आली. रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले आहेत.

The post अयोध्येत रामललाचा झाला सूर्यतिलक! appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=301 0 301
जिल्ह्यातील अंगणवाडींचा होणार कायाकल्प : पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यामुळे मिळाला अतिरिक्त निधी https://jansangram.com/?p=296 https://jansangram.com/?p=296#respond Mon, 07 Apr 2025 03:37:55 +0000 https://jansangram.com/?p=296 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आंगणवाडी करतात. त्यामुळे आंगणवाडीचा विकास होणे देखील महत्वाचे आहे.बालकांना चांगल्या सुविधांसोबतच चांगला परिसर मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे … Read More

The post जिल्ह्यातील अंगणवाडींचा होणार कायाकल्प : पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यामुळे मिळाला अतिरिक्त निधी appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आंगणवाडी करतात. त्यामुळे आंगणवाडीचा विकास होणे देखील महत्वाचे आहे.बालकांना चांगल्या सुविधांसोबतच चांगला परिसर मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.या अतिरिक्त आर्थिक तरतूदीतून २७ नवीन आंगणवाडीचे बांधकाम व ३४ आंगणवाडीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागातंर्गत आंगणवाडी विकासासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून ४ कोटी ५ लक्ष रुपयांच्या तरतुद पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केली होती.

मात्र आंगणवाडींची संख्या व सुविधांची निकड लक्षात घेता पालकमंत्री भोयर यांनी नव्याने भरीव वाढ केली आहे. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी महिला व बाल कल्याण विभागातंर्गत येणा-या आंगणवाडीसाठी अतिरिक्त ३ कोटी १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आह. तथापि, सन २०२४-२५ या आथिक वर्षात आंगणवाडीसाठी एकूण ७ कोटी १५ रूपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

The post जिल्ह्यातील अंगणवाडींचा होणार कायाकल्प : पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यामुळे मिळाला अतिरिक्त निधी appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=296 0 296
रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू https://jansangram.com/?p=289 https://jansangram.com/?p=289#respond Wed, 02 Apr 2025 05:11:35 +0000 https://jansangram.com/?p=289 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारत २०४७ मध्ये “विकसित भारत’होण्याच्या दिशेने पुढे जात असताना,अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आह. रिझव्ह बकभारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. … Read More

The post रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : भारत २०४७ मध्ये “विकसित भारत’होण्याच्या दिशेने पुढे जात असताना,अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आह. रिझव्ह बकभारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. भारताला डिजिटलव्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवूनदेण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा आहे. मजबूत बँकिंग प्रणाली, वित्तीयनवउपक्रम आणि ग्राहकांचा विश्वास कायम राखण्याच्या दृष्टीने याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनी आज येथे केले. एनसीपीए नरिमन पॉईंट येथे आयोजित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९०व्या वर्धापनदिनानिमित्त कायक्रमात राष्टपती श्रीमतीमुमर्ू बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा उपस्थित होते.

राष्टपती द्रापदी मम म्हणाल्या की, रिझव्हबक आफ इडियाच्या ९०व्या वधापन दिनाचाउत्सव आज साजरा करत आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थेच्या महत्त्वपण टप्प्यावर ही दशातील सवात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. देशाची केंद्रीय बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाभारताच्या अद्वितीय विकास प्रवासाच्याकेंद्रस्थानी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातीलखडतर स्थितीपासून ते आजच्या जागतिक महासत्तेपर्यंतच्या प्रवासात आरबीआयहा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेहमीच देशाच्या विकासाच्या प्रवासापेक्षा एक पाऊल पुढे राहिली असून या प्रवासात देशाचे नेतृत्वही केले असल्याचे राष्ट्रपती श्रीमती मुमर्ू म्हणाल्या.

आरबीआय केवळ केंद्रीय बँकनसून वित्तीय समावेशन व संस्थात्मकउभारणीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संस्थात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून आरबीआय न नाबाड, आयडीबीआयसिडबी आणि नॅशनल हाऊसिंग बँकयांसारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था स्थापन केल्या आहेत, ज्या शेती, लघु व्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचापाठिंबा देतात. ‘लीड बँक योजना’सारख्या उपक्रमांमुळे बँकिंग सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली आहे. आर्थिक समावशनाच्या दिशन आरबीआय न प्रधानमत्रजनधन योजनेसाठी अनुकूल धोरणात्मकवातावरण निर्माण केले आहे. विशेषतः, महिलांच्या मोठ्या संख्येने या योजनेतसहभागी होणे हा आर्थिक सक्षमीकरणाचा सकारात्मक बदल आहे.

The post रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=289 0 289
दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार https://jansangram.com/?p=284 https://jansangram.com/?p=284#respond Wed, 02 Apr 2025 05:02:39 +0000 https://jansangram.com/?p=284 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा … Read More

The post दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबतीतील सर्वंकष नाट्यगह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज केली. या धोरणाच्या आधारेच यापुढे राज्यातील सर्व नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नगर परिषद देवळीच्या वतीने बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण व विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, राजेश बकाने, वरुडचे आमदार चंदू यावलकर, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., सुनील गफाट, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार मलिक विराणी, मुख्याधिकारी विजय आश्रमा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, शोभा तडस आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राची १८२३ पासुनची कलासंस्कृतीची परंपरा असून या कला संस्कृतीचे जतन जपणूक करणे महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासन रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी महिलासाठी विविध कल्याणकारी याजनासोबतच राज्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आर्थिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आशिष शेलार म्हणाले. या नाट्यगहृातून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होऊन नगर पालिकेला उत्पन्नाचे साधन निर्माण होईल अशा आशावाद त्यांनी यावेळी केला. शासकीय विविध कार्यक्रमासाठी या नाट्यगृहाचा वापर व्हावा यासाठी अशा सुचनाही यावेळी आशिष शेलार यांनी दिल्या. सांस्कृतिक कार्य मंत्री झाल्यानंतर नाट्यगृहाचे हे पहिलेच लोकार्पण असल्याचे सांगून आशिष शेलार म्हणाले की, देवळी येथील नाट्यगृह अतिशय देखणे आहे. या नाट्यगृहात राज्य व देशपातळीवर नाव लौकिक करणारे कलावंत निर्माण होतील. असेही आशिष शेलार म्हणाले.

जिल्ह्यातील देवळी ही क वर्ग दर्जाची नगर पालिका असतांना सुध्दा ईनडोअर स्टेडीअम, अत्याधुनिक नाट्यगृहाची निर्मिती सोबतच विविध विकास कामे नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. ही देवळी नगर परिषेदेसाठी भुषणावह बाब आहे. देवळीच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने निधीची कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. देवळी हे महामार्गाला जोडलेले शहर असल्यामुळे येथे दळणवळणाच्या पर्याप्त प्रमाणात सुविधा उपलब्ध असून येथील रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. राजेश बकाने म्हणाले. देवळी मतदार संघांतर्गत येणा-या वर्धा तालुक्यातील सेवाग्राम येथे सांस्कृतिक भवन व पत्रकार भवनाची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी योवळी केली.

हिंगणघाट येथे सांस्कृतिक भवनासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मजूर झाला असून जागेअभावी सांस्कृतिकभवनाचा प्रस्ताव तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असल्याने यावर शासनस्तरावर प्रयत्न करावा असे आ. समिर कुणावार म्हणाले. देवळी येथे चांगले खेळाडू व कलाकार निर्माण होण्यासाठी स्टेडीअम सोबतच नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली असून येथील कलागुणांना वाव मिळेल. आर्वी यथील सांस्कृतिक भवन करीता निधी मंजूर झाला असून जागेच्या प्रशासकीय कामाच्या अडचणीमुळे प्रस्ताव प्रलंबित असल्याची खंत यावेळी आ. दादाराव केचे यांनी व्यक्त केली. या नाटयगृहामुळे येथील कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबत व्यावसायिक दृष्टया नगर पालिकेला एक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. देवळी मध्ये खेळाडूसाठी इडोअर स्टेडीअमची निर्मिती करण्यात आली असून खेळाडूंच्या निवासासाठी वसतिगृह बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा यावेळी रामदास तडस यांनी व्यक्त केली.

The post दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=284 0 284
अस्थिकलशाकरीता लॉकर या अभिनव उपक्रमाचा आरंभ https://jansangram.com/?p=279 https://jansangram.com/?p=279#respond Wed, 02 Apr 2025 04:57:52 +0000 https://jansangram.com/?p=279 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँकेत लॉकरचा पर्याय सर्वमान्य आहे. परंतु अनंतात विलीन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी दहा दिवस सुखरूप ठेवण्यासाठी अस्थी ठेवण्यासाठी लॉकर सुरु करण्याचा अफलातून उपक्रम येथील श्री … Read More

The post अस्थिकलशाकरीता लॉकर या अभिनव उपक्रमाचा आरंभ appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँकेत लॉकरचा पर्याय सर्वमान्य आहे. परंतु अनंतात विलीन झालेल्या व्यक्तीच्या अस्थी दहा दिवस सुखरूप ठेवण्यासाठी अस्थी ठेवण्यासाठी लॉकर सुरु करण्याचा अफलातून उपक्रम येथील श्री जय भवानी माता सामाजिक संस्थेने सुरु ककरून एक जगावेगळा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. सर्व साधारण पणे मृत व्यक्तीच्या अस्थी ह्या घरात ठेवणे धार्मिक दृष्ट्या अपवित्र मानल्या जातं. अशावेळी त्या अस्थी ह्या घराच्या बाहेर ठेवण्यात येतात. परंतु, त्या सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत असतात त्याचप्रमाणे लॉकर मोक्षधामावर सुरु करून बँकेच्या पद्धतीने लॉकर हाताळण्यात येणार आह. येथील विविध सामाजिक उपकमात व चळवळीतील अग्रेसर असणारी श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या वतीने गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर हिंगणघाट शहरवासीयांकरीता अभिनव आणि सर्वप्रथम अशा अस्थिकलशाकरीता लॉकर या उपक्रमाचा शुभारंभ हिंगणघाट येथील मोक्षधाम (स्मशानभूमी ) येथे करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समिर कुणावार हें होते. उद्घाटक म्हणून हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ.प्रकाश लाहोटी, रा.सु बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बालाजी राजुरकर, समाजसेवी आशिष कासवा व नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री विशाल ब्राम्हणकर प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मत्यू हा अटळ आह. परंत मृत्युला सुंदर बनविण्याचे कार्य संस्थेच्या वतीने होत आहे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थि ह्या त्यांच्या घरच्यांसाठी सोन्या-चांदीपेक्षाही मौल्यवान असतात व त्या गंगेत विसर्जीत करण्यापूर्वी सुरक्षितपणे ठेवता याव्यात अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. ही गरज लक्षात घेत संस्थेच्या वतीने सुरक्षितपणे व नि: शुल्क लॉकरची व्यवस्था करण्यात आली व ही कल्पना संस्थेला सुचल्याबद्दल संस्थेच्या या अभिनव व कल्पक बुद्धीमतेचे सर्व मान्यवरांचे वतीने कौतुक करण्यात आले. संस्थेच्या वतीने नेत्रदान व देहदान, वृक्षसंवर्धनाकरीता अंत्यसंस्कारातील बांबू संकलन, गरजु व्यक्तिंकरीता जुने कपडे २४ तास उपलब्ध असलेली माणुसकीची भिंत यासारखे समाजोपयोगी व अभिनव असेच उपक्रम पुर्वीपासूनच राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाला पत्रकार सतिश वखरे, राजश्री विरुळकर, पयावरण सवर्धन सस्था, वक्ष मित्र परिवार, पतंजली योग समिती, वणा नदी संवर्धन समिती, श्रीमंत योगी लोककल्याण प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,जीवरक्षक फाउंडेशन, आम्ही भारतीय,नारायण सेवा मंडळ, रोटरी क्लब, याशहरातील विविध सामाजिक व पयावरणाच्याक्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचे सदस्यउपस्थित होते. अँड सुधीर कोठारी व नगर परिषद हिंगणघाटचे वतीने भविष्यात लॉकरघण्यासाठी आथिक सहकाय करण्याच वचनदेण्यात आले.

कळपसरपसहरीं-रीह श्रेलज्ञशीयावेळी प्रत्येक रविवारला स्मशानभूमी स्वच्छकरणारे वसंत पाल, राजा महाराज शेंडे व राशन नागमात याच मान्यवराच हस्त स्वागतकरण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुणवंतठाकरे तर आभार गोपाल मांडवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीप्रामुख्याने मोहन कठाने, धनराज कुंभारे, जयंत मानकर,उमेश डेकाटे, आशिष पाल, किरण शिवणकर, तुषार हवाईकर,अशोक पवनीकर, गणेश कुंभारे, रुपेश बाकरे,राहुल बंगाले,रुपेश तुमाने, शंकर पाल, नरेंद्रमानकर, कार्तिक काटकर, योगेश बाकरे, प्रकाश भानुसे, राजु पोगडे, साई रंभाडे, यशतुमाने, मयुर बासनवार, आकाश चेन्नुरवार, संजय कुंभारे, शुभम कुंभारे, शुभम ठाकरे, कार्तिक साधनकर इत्यादी सदस्यांनी विशेष मेहनत केली. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुककरण्यात आले.

The post अस्थिकलशाकरीता लॉकर या अभिनव उपक्रमाचा आरंभ appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=279 0 279
शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार https://jansangram.com/?p=274 https://jansangram.com/?p=274#respond Sun, 30 Mar 2025 05:08:10 +0000 https://jansangram.com/?p=274 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी आपला जीव धाक्यात घालणाऱ्या शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार सातारा जिल्ह्यातील … Read More

The post शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : मुंबई हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यासाठी आपला जीव धाक्यात घालणाऱ्या शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार सातारा जिल्ह्यातील मौजे केदंबा गावात त्यांच्या सन्मानार्थ एक भव्य स्मारक बांधणार आहे, ज्यासाठी १३.४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. स्मारकाचे बांधकाम लवकरच सुरू व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने प्रकल्पाच्या पहिल्या रकमेपैकी २.७० कोटी रुपये (२०%) प्रशासनाला दिले आहेत.

The post शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक बांधणार appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=274 0 274
विदर्भाला उष्णतेच्या सर्वाधिक झळा, तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे https://jansangram.com/?p=269 https://jansangram.com/?p=269#respond Sun, 30 Mar 2025 05:05:23 +0000 https://jansangram.com/?p=269 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दसरीकड अवकाळी पाऊस आहे. एरवी होळीच्या नंतर तापमान वाढीस सुरुवात होत असताना, यावेळी … Read More

The post विदर्भाला उष्णतेच्या सर्वाधिक झळा, तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे appeared first on .

]]>

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दसरीकड अवकाळी पाऊस आहे. एरवी होळीच्या नंतर तापमान वाढीस सुरुवात होत असताना, यावेळी होळीच्या आधीच तापमानाचे चटके जाणवायला लागले. साधारण मे महिन्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे जाते. यावेळी मात्र मार्च महिना संपण्याआधीच तापमानाचे नवनवे उच्चांक नोंदवले जात आहे. राज्यात विदर्भातील ब्रम्हपूरी येथे सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मार्च महिना संपण्याआधीच राज्यात हवामान खात्याकडून दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. गुरुवारी अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर शुक्रवारी ब्रम्हपूरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

वातावरणात उकाड्यासोबतच उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. राज्यातील तापमानात झपाट्याने वाढ होत असून विदर्भाला तापमानाची सर्वाधिक झळ पोहचत आहे. अकोला, ब्रम्हपूरी या शहरांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असतानाच इतर शहरातदेखील तापमान वाढायला लागले आहे. संपूर्ण विदर्भालाच तापमानाची झळ पोहचली आहे. जवळजवळ सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशाच्या पलीकडे गेला आहे. उपराजधानी नागपूर येथेही तापमान ४१ अंश सेल्सिअस पलीकडे गेले. राज्यात हळूहळू तापमान वाढत असतानाच विदर्भात उष्णतेच्या झळ बसत आहेत.

राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर अकोला येथे तापमान कमालीचे वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भ, मराठवाड्यातील तापमानात वाढ होत आहे. गुरुवारी अकोला येथे ४२ अंश सेल्सिअस तापमाननोंदवले गेले, तर शुक्रवारी ब्रम्हपुरीयेथे ४२.३ अंश सेल्सिअसतापमानाची नोंद झाली. दरम्यान,३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा येत्यादोन दिवसात वाहणार आहे तर ३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला तरळक ठिकाणी पावसाचशक्यता हवामान खात्याने वर्तवलीआहे.

The post विदर्भाला उष्णतेच्या सर्वाधिक झळा, तापमान ४२ अंश सेल्सिअसपलीकडे appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=269 0 269
सिंदी (मेघे) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली https://jansangram.com/?p=264 https://jansangram.com/?p=264#respond Sun, 30 Mar 2025 05:03:34 +0000 https://jansangram.com/?p=264 वर्धा : शहरा लगतच्या परिसराची वाढलेली व्याप्ती व त्या तुलनेत आरोग्याची अपुरी सुविधा लक्षात घेता. आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी प्राप्त केली होती. मात्र सिंदी … Read More

The post सिंदी (मेघे) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली appeared first on .

]]>

वर्धा : शहरा लगतच्या परिसराची वाढलेली व्याप्ती व त्या तुलनेत आरोग्याची अपुरी सुविधा लक्षात घेता. आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी प्राप्त केली होती. मात्र सिंदी (मेघे) येथील पीएचीसी निर्माण कार्यात जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर जागेचा प्रश्न निकाली निघाला असून आरोग्य केंद्राचा मार्ग सुकर झाला आहे. वर्धा शहराची व्याप्ती कमी असल्याने मागील तीन दशकात लगतच्या १३ ग्रापं परिसरात मोठया प्रमाणात शहरीकरण झाले आहे. दिवसागणिक या भागात नागरी वस्ती वाढत आहे. शहरालगतच्या भागात ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे.

या परिसरामुळे जिल्हा सामान्य रूग्णालय, सेवाग्राम व सावंगी मेडिकल दूर असल्याने येथील नागरिकांना आरोग्याची सुविधा घेताना अनेक अडचणी येत होता. तथापि, या भागांसाठी स्वतंत्र अशी आरोग्य व्यवस्था असावी, यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेऊन सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), साटोडा, पिपरी (मेघे) व सालोड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी शासन दरबारी सतत प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांची फलक्षृति म्हणून शासनाने १५ फेब्रुवारी २०२३ ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या पांच प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी प्रदान केली होती.

The post सिंदी (मेघे) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=264 0 264
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर https://jansangram.com/?p=259 https://jansangram.com/?p=259#respond Sun, 30 Mar 2025 05:01:48 +0000 https://jansangram.com/?p=259 वर्धा : राज्याच गह (ग्रामीण), गह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. ३० मार्च … Read More

The post पालकमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर appeared first on .

]]>

वर्धा : राज्याच गह (ग्रामीण), गह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. ३० मार्च रोजी पहाटे ५ वाजता सोशालिस्ट चौक येथे आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ८.३० वाजता नागपूर कडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वाजता नागपूर येथून वर्धा कडे प्रयाण सायंकाळी ५ वाजता पिपरी मेघे येथे आगमन पिपरी मेघे येथील इको पार्क येथील विकास कामांचा भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ६.३० वाजता साईबाबा देवस्थान सानेगुरुजी नगर प्रांगण येथे आयोजित संगितमय देवी भागवत ज्ञानदय सप्ताह कार्यक्रमासउपस्थिती. सायंकाळी ७ वाजता बजरंगबली देवस्थान शिवमंदिर इंदिरा नगर आर्वी नाका येथे आयोजित संगितमय देवी भागवत ज्ञानदय सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती.

दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यालय येथे आयोजित बक्षिस पुस्तक वितरण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२ ते १.४५ पर्यंत राखीव दुपारी २ वाजता सावित्रीबाई फुले सभागृह ग्रामपंचायत जवळ मसाळा येथे आयेाजित महिला दिन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ४ वाजता दत्ता मेघे सभागृह येथे आयेाजित लोकमत संखी मंच कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी ७ वाजता डॉ. प्रविण माहेश्वरी यांचेकडे सदिच्छा भेट देतील. दि.१ एप्रिल रोजी सकाळी भाजपा कार्यालयात प्रमख पदाधिका-यासमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी १२ ते १ राखीव. दुपारी १ वाजता वर्धा येथून देवळी कडे प्रस्थान करतील दुपारी १. १५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगह नगर परिषद देवळी येथे नाट्यगृह लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी २.४५ वाजता देवळी येथून वर्धा कडे प्रयाण करतील. दुपारी ३ वाजता मुरारका ले आऊट लहरी नगर नालवाडी येथे जेष्ठ नागरिक भवनाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.

The post पालकमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर appeared first on .

]]>
https://jansangram.com/?feed=rss2&p=259 0 259